कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. अशी मागणी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच ...
पहिल्यांदाच एसटीला वाचविण्यासाठी २० संघटना एकत्र आल्या आहेत. एसटीला वाचविण्यासाठी संघटना एकत्र आल्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. ...
ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. ...