मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज या ट्रकचालकाच्या खात्यात दहा दिवसांपूर्वी १४ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, त्यांनी एक रुपयाही न काढता, बँकेत याबाबत माहिती दिली. बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले. ...
त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात वधूची कौमार्य चाचणी अखेरीस टळली आहे. पोलिसांनी संबंधितांचे जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनी अशाप्रकारची चाचणीच होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यालादेखील ...
मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. ...
सर्टिफिकेशन व घनकचरामुक्त शहराच्या रँकिंगमध्ये नागपूर पिछाडीवर गेले. सर्टिफिकेशनच्या १,८०० गुणांपैकी नागपूरला केवळ ७०० गुण मिळाले. दुसरे म्हणजे घनकचरा मुक्त शहराच्या १,१०० गुणांपैकी नागपूरला शून्य क्रमांक मिळाला. ...
दीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फरा ...
सतराव्या शतकात जेव्हा भटक्या विमुक्त समाजाच्या हातात खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची सुत्रे होती, त्यावेळी भारताचा जीडीपी ३३ टक्के इतका होता. त्यामुळे भटके विमुक्त समाजाला ऊर्जितावस्था आणल्यास पुन्हा देशाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त, द ...