भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांच्यासोबतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देत काम केले. ...
नागपुरात भुईमुगाचे दर किलोसाठी ११५ रुपयांवर गेले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत आता शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात वाढल्याने भविष्यात शेंगदाणा तेलाचेही दर वाढण्याची शक्यता आहे. ...
पिण्याच्या पाण्यासाठी असलेला हा तलाव निविदा काढून मत्स्य व्यवसायासाठी देण्यात आला. कंत्राटदाराचे ‘लाड’ पुरविण्यात आले. निविदेत सहभागी कंत्राटदारांना अनुभव प्रमाणपत्र आदी बाबींसाठी जणू सूट देण्यात आली आहे. ...
विदर्भात वनक्षेत्रानजीक गावांची संख्या ८ हजारांच्यावर आहे, तर अशा गावांना वीज जोडणी ही खांबांवरून वनक्षेत्रातून केली जाते. परिणामी उघड्या विजेच्या जिवंत तारांचा उपयोग वन्यजीवांची हत्या करण्यासाठी केला जातो. ...
१५ एप्रिल १९९५ रोजी शासनाने आदेश काढून गोवारी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवले. यादरम्यान २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारीचा बळी गेला. ...
कोरोना स्थिती सुधारत असल्याने लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे; मात्र कोरोनानंतर लग्न समारंभातील खर्चातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...