रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...
संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ...
निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...
कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. ...
वेंगुर्ला शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. ...
गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्र ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय हे कोविडसाठी राखीव करण्यात आलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसहीत अत्यावश्यक उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयावर आलेली आहे. अशा स्थितीत या रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग व अत्याव ...