‘ कुणीही यावे अन् टपली मारून जावे, अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली होती. बारामती आणि कºहाड जिल्हे करून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालये बारामतीला नेण्याचा घाट घातला होता. ...
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचऱ्यात फेकून देण्यात आला. दरम्यान, दुर्गंधी सुटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार केली. ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्'ाला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत. ...
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. अज्ञातांकडून या किल्ल्यावर असलेली सुमारे दहा वर्षे जुनी चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्यात आल्याने ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. ...