किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला ह्यगवई बंगलाह्ण ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा ...
जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले?, असा सवाल करून अध्यक्ष संग्राम ...
पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील या ...
दिवाळी बाजारात पूजा साहित्यासाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. दिवाळीच्या काळात तब्बल ३४१ टन कचरा उठाव करण्यात आला. ...
लिंगनूर (ता. मिरज) येथील तुकाराम गोपू चौगुले (वय ५०) या शेतकऱ्याने मंगळवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तुकाराम चौगुले यांची दीड एकर बाग आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने बागेसाठी घेतलेले ८ लाखांचे कर्ज कसे फेडायचे? या दडपणाम ...
‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...