विराट कोहलीसह काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंसह खेळताना रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे. ...
एखाद्या खेळाडूला आपल्या कंपनीशी करारबद्ध करणं, यात काहीचं गैर नाही. पण त्या करारबद्ध खेळाडूची बाजू एक माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि स्तंभलेखक म्हणून सर्वांपुढे मांडणं, हे कितपत बरोबर आहे. यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात नाहीत का? हा यक्षप्रश्न आहे. त ...
काही जणांना मयांकला संघात स्थान मिळायला हवे होते, असे वाटत आहे. पण संघातील कोणत्या खेळाडूला त्यासाठी विश्रांती द्यायची, असे विचारल्यावर बऱ्याच जणांनी धवनचे नाव सांगितले आहे. पण या लोकांना धवनला विश्रांती द्यावी, असे का वाटते? असे काही प्रश्न गावस्कर ...
श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेन्टी-20 तिरंगी मालिकेसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मापेक्षा मुंबईच्या रणजी संघातील सूर्यकुमार यादवला जास्त भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. ...
श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होणा-या टी-२0 तिरंगी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली आणि संघातील सर्वात सिनिअर खेळाडू महेंद्रसिंग धोनीसह अनेक महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत आता युथ ब्रिगेड भारताची खिंड लढवणार आहे. ...
श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांडया यांना विश्रांती देण्यात येऊ शकते. ...