उल्हासनगरातील भुयारी गटारीची क्षमता संपल्याने, अनेक ठिकाणी भुयारी गटारी तुंबून गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ४०० कोटी पेक्षा जास्त निधीतून शहर अंतर्गत भुयारी गटारीचे काम सुरू होण ...
Robots: अनेक कारणं आहेत, पण अनेक देशांत बुजुर्गांची स्थिती अतिशय हलाखीची आहे. ज्या काळात, ज्या वयात वृद्धांना मदतीची खरी गरज आहे, नेमक्या त्याच वेळी त्यांच्याजवळ कोणी नाही. एकटेपणाचं आणि हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत आहे. ...
सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटने आपल्या आयुष्यात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता आपल्याला घरी बसून ऑनलाईन वस्तु तसेच जेवनही घरी मागवता येते. ...
तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. ...