पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर ...
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दौड मनमाड लोहमार्गावर बुधवारी रात्री मालगाडीचे ४२ पैकी १२डबे घसरले आहेत. रेल्वेचे सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीमने लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे. ...
श्रीगोंदा : बुधवारी पहाटे श्रीगोंदा येथून तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून मनमाड कडे जाणाऱ्या मालगाडीचे १२डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. मात्र कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. त्यामुळे दौड मनमाड लोहमार्गावरील सर्व वाहतुक ठप्प ...