येथील धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला १५६ वर्षांची देदीप्यमान परंपरा आहे. या पालखी सोहळ्याला पहिल्यादांच पोलिसांनी आपली दंडेलशाही वापरून परंपरा मोडीत काढली आहे ...
रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे. ...
ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लेई, काकळघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९९ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी मुरुड, दरबार हॉल येथे करण्यात आली. ...