Politics, Latest Marathi News
बांगलादेशात विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर पंतप्रधानपद सोडून शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी त्यांचं एका लष्करी अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं होतं. गणभवनात त्यादिवशी काय घडलं होतं? ...
सरकारच्या कारभारावर एक मंत्री खूश नाही. त्यांचे आक्षेप, मुद्दे नीटपणे ऐकून घेतले जात नाहीत किंवा त्यांची याबाबतीत उपेक्षा केली जात असावी. ...
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या कडक व आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच ...
'लोकमत'ला रात्री खास माहिती प्राप्त झाली, त्यानुसार 'उटा'चे काही महत्त्वाचे नेते एकत्रपणे मुख्यमंत्री सावंत यांना भेटले. ...
लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवादही राजकीय पटलावर चर्चेत ...
“तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती ...
संचालकांची मते घेतली जाणून : शुक्रवारी बंद पाकिटातून नाव सभास्थळी जाणार ...