येथील प्रसिद्ध एकवीरा देवी मंदिराचा कळस सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला आहे. सदर कळस चोरीस गेल्यानंतर नव्याने कळस बसविण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देवस्थान ट्रस्टला पत्र पाठवून विनंती केली होती़ मंदिर समितीने ती मान्य केल्यानंतर बारणे यांनी ट्र ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे शहरातील स्थायी समिती अध्यक्षपदावरून सुरू झालेले बंड शमले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून स्थायीच्या सदस्यांना थेट पक्षादेश (व्हिप) काढला आहे. तसेच, हात वर करून मतदान केले जाणार असल्याने स्थायी समिती अध्यक् ...
शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकड ...
मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत. ...
इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे़ नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे सस्तेवाडी येथील बंधा-यात फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे़ याबाबत शेतकरी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ...
पुणे : पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले अस ...
शहरात अनेक हॉटेलवाल्यांनी त्यांच्या हॉटेलच्या रचनेत बदल करून रूफ टॉप हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल येथील हॉटेलच्या टेरेसला (रूफ टॉप) आग लागून १५ नागरिकांना जीव गमवावा लागला. ...