काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे. ...
या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत. ...
यूट्यूबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सॲप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या ॲबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती. ...
- खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात लॅन्ड माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियम डावलून दस्तनोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. ...