शहरातील सारडा सर्कल, द्वारका ते नाशिकरोड या मार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी सन २०१३ मध्ये द्वारका ते नाशिकरोड दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेवून सन २०१४ मध्ये त्याचे भूमीपु ...
संसरी येथील स्मशानभूमीचा प्रश्न सध्या चर्चेत असून गावकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून होणा-या त्रासाबाबत ग्रामपंचायतीने लिखित स्वरूपात बोर्डाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. संसरी गावची लोकसंख्या आठ हजार पेक्षा अधिक झाली आहे तर देवळाली कॅम्प ची लोकसंख्या ...
दोन वर्षापुर्वी अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांपुरती मर्यादीत असलेली पंतप्रधान उज्वला योजनेत आता ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्यात येत आहे. शंभर रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर व आवश्यक त ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावड ...
मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला . ...
शहरातील विकास कामे करण्यासाठी निवेदन देऊनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आल्याच्या पाशर््वभूमीवर बुधवारी शिवसेनेच्या वतीने सुरगाणा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. ...