‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रम ...
गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या बीओडीचा अविश्वसनीय आणि दिशाभूल करणारा अहवाल नाशिक महानगरपालिका प्रशासनाने सादर केल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत उघड झाला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. ...
चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्द ...
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून सदाचार संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा, सामर्थ्य व कौशल्य माणसात रुजविते त्याला अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन लेखक सावळीराम तिदमे यांनी केले. ...
सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली. ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रक ...
मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद् ...