सुरत येथील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमधील अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २००८ मध्ये यासंदर्भात शासनाने कायदा आणि नियम ठरवल्यानंतर केवळ डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्या महापालिकेने आजवर स्वागत हाइटस ही एकमेव इ ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च न ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. ...
बिहारमध्ये आघाडीच्या घटक पक्षांचे अन्य उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे वक्तृत्वाचे कौशल्य असलेला कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रात लाखोंच्या सभा घेणारे राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष म् ...
वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे ...
आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबिरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रि या नव्याने सुरू होते, असे प्रतिपाद ...