स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यासारखा देशभक्त क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्षात भेटण्याचा आयुष्यात एक नवे तर तीनदा योग आला. त्यांची प्रत्येक भेट अविस्मरणीय अशीच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांनी केले. ...
नाशिक विभागातील निकालाप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील महाविद्यालयांमध्येही मुलींनी बारावीच्या परीक्षेत उलेखनीय यश संपादन केले आहे. ...
मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांनी उत्तुंग यश मिळवले आहे. विज्ञान शाखेचा ९८.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.१७ टक्के, तर कलाशाखेचा ६३.२६ टक्के आणि संयुक्त शाखेचा ७२.६४ टक्के निकाल लागला आहे. ...
देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आह ...
महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिसरातील ८०हून अधिक बेशिस्त नागरिकांवर एप्रिल व मे महिन्यात घनकचरा अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने दोन महिन्यांत पंचवटी महापालिका लखपती झ ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक व ...