: ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे म्हणत महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात कोणतीही आपत्ती येऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते. तशी यंदाही यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
समग्र समाजात स्नेह आणि बंधुभाव वृद्धिंगत होऊन सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘रंगसंगीती’ कला समूहाच्या ‘शांतिदूत बुद्ध’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि.२) शहीद निनाद मांडवगणे यांच्या मातोश्री ...
अनुसुचित ठाकूर जमातीचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र वितरणात विलंब करून ठाकूर समाजातील खऱ्या लाभार्थींना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे राजकीय षडयंत्र रचले जात असून पडताळणी समित्याच आदिवासी विभागामार्फत हे षडयंत्र चालवत असल्याचा गंभीर आ ...
वडाळा गावातील मांगिरबाबा चौक ते पांढरीआई चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त करून तेथील रहिवाशांना शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या घरकुल योजनेत घरे वाटप करून त्यांचे स्थलांतर केले. ...