अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला. ...
रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार किसान रेल ही पार्सल गाडी शुक्रवारपासून मुजफ्फरपूरपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ...
महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय व विद्य ...
समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण ...
आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय असले तरी या रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डाच्या परिसरात साचलेला बायोमेडिकल वेस्ट तर अनारोग्याच प्रसार करीत आहेत; परंतु गटारी फुटून आजूबाजूच्या परिसरातदेखील जात असल्याने टिळकवाडी परिसरातील नागरिकांना धोका निर्मा ...
शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी न ...
इंदिरानगर भागातील शरयूनगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या भागात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत असून याभागात डास नियंत्रणासाठी फवारणी करण्याची मागणी व्यक्त होत आह ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत. ...