मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मेट्रो-३ चे प्रमुख जनसंपर्क सल्लागार नीलय वैद्य यांचे वडील व बहुरूपी नाट्यसंस्थेचे सदस्य व दिग्दर्शक रमाकांत गजानन वैद्य यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने ठाण्यातील गोडबोले हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ...