मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पायाभूत प्रकल्प आणि विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने, मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. ...
शहर-उपनगरात पावसाची जोर‘धार’ सुरू झाली, तशी साथीच्या रोगांनीही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. परिणामी, बदलत्या ऋतुमानामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले असून, जूनच्या अवघ्या एका महिनाभरात आतापर्यंत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून, तीन बळी गेले आहेत, तर गॅ ...
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी संशोधन आणि विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण शोधकार्य करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा, ...
घाटकोपरला विमान कोसळून झालेल्या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल १५ दिवसांत मिळेल, असे जरी सांगितले जात असले; तरी गेल्या दीड वर्षांतील एकाही विमान अपघाताचा अहवाल अजून न मिळाल्याने हा अहवाल वेळेत मिळण्याबाबत विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी साशंकत ...
टॉवर्समध्ये राहायला जाणे हे एकेकाळी मध्यमवर्गीयांचे स्वप्न होते. परंतु शहरातील जागेची टंचाई आणि जास्तीतजास्त लोकांना निवासी सदनिका उपलब्ध करून देण्याचे राज्यकर्त्यांचे धोरण यामुळे पूर्वीच्या चाळींची जागा आता टॉवर्सनी घेतली आहे. ...