मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा कोणाकडे सोपविली जाते, याकडे पोलिसांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागून राहिले असताना सुबोध जैस्वाल यांची अनपेक्षितपणे निवड करीत राज्य सरकारने सर्वांना धक्का दिला आहे. ...
वडाळ्यात जमीन खचून झालेल्या दुर्घटनेनंतर लगतच्या गगनचुंबी इमारतींमधील रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानिमित्ताने पुन्हा मुंबईचा पाया, विकास प्रकल्प, महापालिकेचे कुचकामी धोरण, कायद्याची होणारी पायमल्ली, विकासकांचा मनमानी कारभार; असे अनेक मुद्दे ...
‘मुंबई ही पूर्वी आठ बेटांची नगरी होती. आठ बेटे एकत्र करून समुद्रात भराव टाकून वसाहत स्थापन करण्यात आली होती. वडाळ्यात झालेल्या प्रकारामध्ये मातीचा भराव टाकून मानवी कृती करण्यात आली होती. ...