मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलणार आहे. पेंग्विनच्या तीनपैकी एक जोडीतील मादा पेंग्विनने गुरुवारी अंडे दिले आहे. ...
विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान रविवारी धिम्या मार्गावर मध्य रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. हार्बर मार्गावरही रविवारी कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धिम्या मा ...
गेल्या कैक वर्षांपासून मराठी भाषा भवनचा प्रश्न ‘धूळखात’ पडलेला आहे. अनेकदा भाषातज्ज्ञ आणि मराठीप्रेमींनी याची आठवण करून देण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले. मात्र, पदरी निराशा आली. ...
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीनंतर आता मॅनेजमेंट कौन्सिलच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी आठ जागांसाठीच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका नुकतीच विद्यापीठाने जाहीर केली आहे. ...
विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचे जे साक्षीदार फितूर झाले, त्यांच्या साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे, अशी विनंती ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी केली. ...
सलग १८० दिवस उपवास करण्याची किमया जैन मुनी हंसरत्नविजयजी महाराज यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा साध्य केली आहे. याआधी अशाचप्रकारे २०१४ साली सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सलग १८० दिवस केवळ कोमट पाणी पिऊन त्यांनी कडक उपवास केले होते. ...