लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ठाण्यातील संगीत कट्ट्यावर रंगली पं. हरिप्रसाद चौरिसया यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधूर गाण्यांची मैफील - Marathi News |  Rangali Pt on Thane music concert Concert for the songs composed by Hariprasad Chauriyaaya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील संगीत कट्ट्यावर रंगली पं. हरिप्रसाद चौरिसया यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधूर गाण्यांची मैफील

पं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या संगीताचा कार्यक्र म अभिनय कट्ट्यावर आयोजित केलेल्या संगीत कट्ट्यावर संपन्न झाला. ...

जुहू चौपाटीवर बुडालेल्या चौघांचेही मृतदेह सापडले; शोधकार्य थांबविले  - Marathi News | Four bodies found on Juhu Chowpatty found; Stop searching | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू चौपाटीवर बुडालेल्या चौघांचेही मृतदेह सापडले; शोधकार्य थांबविले 

जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे फैजल सिकंदर सय्यदचा मृतदेह सापडला ...

राणीच्या बागेत अखेर पाळणा हलणार,  ४० दिवसांची प्रतीक्षा - Marathi News | The cradle will eventually move in the queen garden, waiting for 40 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत अखेर पाळणा हलणार,  ४० दिवसांची प्रतीक्षा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलणार आहे. पेंग्विनच्या तीनपैकी एक जोडीतील मादा पेंग्विनने गुरुवारी अंडे दिले आहे. ...

मध्य रेल्वेवर उद्या सहा तासांचा ब्लॉक; तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे हाल - Marathi News |  Six hours block on Central Railway; All the passengers on the three routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्या सहा तासांचा ब्लॉक; तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे हाल

विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान रविवारी धिम्या मार्गावर मध्य रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. हार्बर मार्गावरही रविवारी कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धिम्या मा ...

मराठी भाषा भवन : साहित्यिक, भाषातज्ज्ञांना वगळले; साहित्य वर्तुळात नाराजीचा सूर - Marathi News |  Marathi Bhavana Bhavan: Literary, linguists excluded; The noise of heartbreak in the literary circle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषा भवन : साहित्यिक, भाषातज्ज्ञांना वगळले; साहित्य वर्तुळात नाराजीचा सूर

गेल्या कैक वर्षांपासून मराठी भाषा भवनचा प्रश्न ‘धूळखात’ पडलेला आहे. अनेकदा भाषातज्ज्ञ आणि मराठीप्रेमींनी याची आठवण करून देण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले. मात्र, पदरी निराशा आली. ...

विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलसाठी स्पर्धा सुरू, २१ जुलै रोजी होणार निवडणूक - Marathi News | The competition for the management council in the university will start on July 21 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलसाठी स्पर्धा सुरू, २१ जुलै रोजी होणार निवडणूक

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीनंतर आता मॅनेजमेंट कौन्सिलच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी आठ जागांसाठीच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका नुकतीच विद्यापीठाने जाहीर केली आहे. ...

विशेष न्यायालयातील साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे; बचावपक्षाची उच्च न्यायालयाला विनंती - Marathi News | The witnesses of the special court should be recognized as additional proofs; The High Court asked for the defense | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष न्यायालयातील साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे; बचावपक्षाची उच्च न्यायालयाला विनंती

विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचे जे साक्षीदार फितूर झाले, त्यांच्या साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे, अशी विनंती ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी केली. ...

सलग १८० दिवस उपवास!, जैन मुनींनी रचला इतिहास - Marathi News | Fasting for 180 days in a row !, history of Jain Muni | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग १८० दिवस उपवास!, जैन मुनींनी रचला इतिहास

सलग १८० दिवस उपवास करण्याची किमया जैन मुनी हंसरत्नविजयजी महाराज यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा साध्य केली आहे. याआधी अशाचप्रकारे २०१४ साली सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सलग १८० दिवस केवळ कोमट पाणी पिऊन त्यांनी कडक उपवास केले होते. ...