मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एमयूटीपी-३ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नतमार्ग, पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्गासाठी दुहेरीकरण तसेच पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू विस्तारीकरणासाठीच्या एकूण १० हजार ९४८ कोटी खर्च अपेक्षित आहे. ...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व निमलष्करी दलांच्या कामगिरीवर चांगली कथा मिळाल्यास त्यावर चित्रपट काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ अभिनेते, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी दिली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांसाठी ९,०१८ सदनिकांची विक्रमी लॉटरी नुकतीच जाहीर करण्यात आली. ...