मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
इयत्ता आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण होणे ही शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरवून दिलेल्या पात्रतेची महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे ...
कोल्डमिक्सचा वापर अचूक पद्धतीने केल्यास मुंबईकरांची खड्ड्यांपासून कायमची सुटका होऊ शकेल, असा दावा मनपाच्या एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना केला आहे. ...
चर्चगेट ते विरार हे अंतर रेल्वेने पूर्ण करण्यास सुमारे दीड तास लागतो. मात्र सध्या पावसामुळे झालेली रस्त्यांची चाळण, कुलाबा ते थेट दहिसर पर्यंत सुरू असलेली मेट्रो ची कामे, मुंबईतील वाहनांची सुमारे 20 लाखाच्या आसपास असलेली संख्या यामुळे मुंबईचे शेवटचे ...