मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत काम करणं ही कुणासाठीही एक मोठं स्वप्न पूर्ण होण्यासारखी बाब आहे. त्यात जर स्वत:हून रतन टाटा तुम्हाला फोन करून त्यांच्यासोबत काम करणार का? ...