मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज यांनी माझ्याशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग आम्ही भेटलो. आमच्या एका भेटीत त्यांना माझी ही गोष्ट ऐकवली. ती गोष्ट त्यांना खूप अपील झाली. मग मी तीन दिवसात स्क्रिनप्ले लिहिला ...
BJP Leader Atul Bhatkhalkar : मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. ...
coronavirus: मुंबईत साेमवारी काेराेनाचे ५ हजार ८८८ रुग्ण आढळले असून, १२ रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी, आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार ५६२ झाली ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या इमारतींमध्ये अधिक आहे. परिणामी, सील इमारती आणि मजल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...
भाजीत कीटकनाशके असली तरी भाजी बनविण्याची आपली जी पद्धत आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा नाश होतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. भाजी नीट धुवून, नीट शिजवून आणि तेलाच्या सहाय्याने बनविली तर त्यातील कीटकनाशके नष्ट होतात. ...
कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने, खाटांच्या योग्य नियोजनासाठी महापालिकेने सोमवारी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पालिका, शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये वॉर्ड वॉर रूममार्फतच रुग्णांना दाखल केले जाईल, ...