मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
newspapers stalls : वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवाच असून वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. स्टाॅलवर वृत्तपत्रांची विक्री करता येईल तसेच घरोघरी वृत्तपत्रे टाकताही येणार आहेत. ...
महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला आहे. महाराष्ट्रात करोनाला ब्रेक लावण्याचे सर्व प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. येथे कोरोना बेलगाम होताना दिसत आहे. ...
मुळशी धरणविरोधी सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अनिल पवार आणि जिंदा सांडभोर या करीकर्त्यांनी मुळशी परिसरात गवले ३महिने भ्रमंती केली. सत्याग्रहात सहभागी झालेल्या कुटुंबातील अनेकांशी बोलून आठवणी संकलित केल्या.१०० वर्षात काय बदल झाले ...
Maharashtra Lockdown : रेल्वे आणि बेस्टसह रिक्षा व टॅक्सी वेगाने धावत होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्वत्र सरसकट सुरू असलेल्या व्यवहारांमुळे सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजल्याचे चित्र हाेते. ...
Maharashtra Lockdown : महानगरी मुंबई दुपारी साडेबारापर्यंत नेहमीसारखीच धावताना दिसली. सर्व प्रमुख बाजारपेठांसह छोट्या बाजारपेठा आणि दुकाने सरसकट सुरू होती. ...