मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई - राजधानी मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने शनिवारी रात्रीपासूनच हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरातही पावसामुळे पाणीच-पाणी झाल्याचं पाहायला ... ...
रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, त्यांनंतर आज पुन्हा दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये काहीजण मृत्यूमुखी पडल ...
MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government And BMC : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी मुंबई महानगरपालिकेवर हल्लाबोल केला आहे. ...
MLA Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray:मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ...