मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
युवा संकल्प यात्रेची सुरूवात भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष,विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष साई प्रसाद आणि भाजयुमो, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी माहिमच्या स्वामी विवेकानंद उद्यानात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला हार घाल ...
चीनवर अवलंबून राहणं योग्य नसल्याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य. आपण चीनविरोधात कितीही ओरडलो तरी फोनमधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या चीनमधूनच येतात : मोहन भागवत ...
मंत्रालयाबाहेरच एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी शेतकऱ्याकडील रॉकेल जप्त करुन त्यास ताब्यात घेतलं. ...
Podar Learn School: या संकल्पनेतून देशभरात ३६ शाळा सुरू झाल्या आहेत. भारतातील ग्रामीण शैक्षणिक उद्योजकांच्या दृष्टिकोनाला साहाय्य करण्यासाठी पोदार लर्न स्कूल ही शैक्षणिक फ्रँचायजी नेहमी अग्रेसर असते. ...
याचप्रमाणे अनिल भार्गव पवार, केंद्र अधिकारी, तसेच बाळासाहेब उत्तम राठोड, अग्निशामक, यांना आयुक्तांचे अतुलनीय शौर्याबदद्लचे रजत पदक बहाल करण्यात आलेले आहे. ...