मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी असलेला ड्रीम प्रोजेक्ट मुंबई कोस्टल रोडच्या बांधकामाबाबत वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमार हे नाराज होते. ...
सोनगढच्या मांडल टोल नाक्यावरील अपघाता व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातून सूरतकडे जाणाऱ्या या बसला टोलनाक्यावर अपघात झाला. ...
Maharashtra Legislative Council Election: स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या दि,10 डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार Sunil Shinde, शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री Sachin Ahir ...
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नोटीबंदीतील 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणात मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते ...
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ...