मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉकमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, खंदेरी आणि करंज या तीन पाणबुड्या नौदलात दाखल करण्यात आल्या होत्या. ...
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून वेगवेगळ्या क्षेत्रात राज्यात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सन्मानित केले जाते. ...
Interrogations of Parambir Singh :खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंग आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष ११ मध्ये हजर झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष ११ मधून बाहेर पडले. ...
मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यालयाने ही शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...