मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Yashasvi Jaiswal, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उत्तर प्रदेशला बॅकफूटवर फेकले आहे. ...
सांताक्रुझ येथील मिलन भुयारी मार्ग (सबवे) येथे जोरदार पावसाप्रसंगी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत मिलन सबवे जवळच्या लायन्स क्लब मैदानात साठवण जलाशय बांधण्यात येत आहे. ...
माहीमच्या ऐतिहासिक किल्ल्यात शेकडो झोपडीधारक राहतात. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत डौलाने उभ्या असणाऱ्या या माहीम किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद जरुर होते. मात्र, व्यक्तिद्वेषाला थारा नव्हता. परस्परांवर टीकास्त्र सोडणारे विरोधक एकत्र भेटल्यावर त्यांच्यात वैरभाव नसायचा ...
नुपूर शर्मा यांना पाठवण्यात आलेल्या समनमध्ये मुंबईच्या पायधूनी पोलिसांनी, त्यांना 25 जूनला 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ...
Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - हार्दिक तामोरे ( ११५) व यशस्वी ( १००) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. पृथ्वी पहिल्या डावात भोपळ्यावर बाद झाला ...