मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवात मिठाई, मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीत प्रचंड वाढ होते. याच काळात पदार्थांत भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. यंदा असे प्रकार घडू नय ...
Monorail : मोनो रेलच्या उद्घाटनाच्या दिवशी तिच्यातून प्रवास केला होता. त्याआधी क्वालालंपूरला असताना २०१० मध्येही मोनो प्रवास केला होता. मोनोचा हा प्रवास साधारण होता, मात्र भारत आणि जगातील इतर देशांतील मेट्रोच्या तुलनेत तो सुखद नव्हता. मोनोचा प्रवास क ...
Boat Accident News: उरण-भाऊचा धक्का सागरी मार्गावर शुक्रवारी रात्रीच्या वेळी नौदलाची स्पीड बोट प्रवासी लाँचला धडकली. या अपघातात १० प्रवासी सुदैवाने बचावल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ...
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाला दोन दिवस उरले असताना मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीयांचा गावाकडे जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांसह एसटी बसस्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. रविवारी सुटीचा दिवस साधून चाकरमान्यांनी मुंबई सेंट्रल, परळ, क ...
Accident News: घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. ...
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे. त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ...
Kamathipura: काही जागा आपल्याला माहिती असतात. पण त्या आपण जगलो नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं अस्तित्व आपल्या नेणीवेपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे म्हणा, तिथल्या संस्कृतीची नस आपल्याला सापडू शकत नाही. ...