मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘बाप से बेटा सवाई’ असं शत्रूनंही ज्यांचं वर्णन केलं होतं, त्या छत्रपती संभाजी या तुफानाचा शोध इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रेंनी घेतला होता... अगदी युरोपापर्यंत, सुमारे २५ वर्षं. ‘गांधी’ हा एकच ध्यास सर रिचर्ड ॲटनबरोंनी घेतला होता... १८ वर्षं. त्याच तोड ...
मराठा आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. २९ ऑगस्टपासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. ...
Azad Maidan: सध्या आझाद मैदान मराठा आरक्षणाच्या लढ्याचे रणांगण बनले आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव येथे जमा झाले. पण, मुंबईत कोणतेही आंदोलने, मोर्चे ...