अनंत चतुर्दशीला आठवडा उलटल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेले खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने अशा मंडळांचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नंबर लागला ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. या वर्षी परदेशातून आणलेले कोल्डमिक्स खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती देईल, असा दावा पालिकेने केला होता, परंतु मुसळधार पावसाने मुंबईचे रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला ...
मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी एकाची नाही. दुसºयाकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. हीसुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असे आवाहन मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकरांना के ...
भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनानुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र आधीच तीन पाळ्यांत ७० कामगार राणीबागेत देखरेखीसाठी तैनात आहेत. परंतु हा वॉच चौफेर राहण्यास ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ...
मुंबईत असलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी, सर्व विभागांनी संबंधित इमारतीचे पदाधिकारी, रहिवासी यांची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. ...
मालाड येथील चिंचोली बंदर रोडवर काही गुंडांनी फेरीचे अनेक बेकायदेशीर धंदे गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले असून भररस्त्यात थाटलेल्या हातगाड्या आणि ठेल्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. याबाबत महापालिका आणि बांगूरनगर पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीच ...
कचऱ्याच्या समस्येने मुंबईकरांना हैराण केले आहे. ऐन पावसाळ्यात या समस्येने डोके वर काढल्याने, मुंबईची तुंबापुरी झाली. कचरा आणि प्लॅस्टिक या समस्येचे मुख्य कारण असल्याचे म्हणणे ...