पालिकेच्या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. २५ शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू केली जाणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली जळत आहे. केंद्रात सत्तेत असलेला पक्ष दिल्ली जिंकू शकला नाही, पण सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ...