लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“आमचा सीएम जगात भारी, सर्व लोकांच्या पाठीवर आपण ‘शिव पंख’ लावून द्या” - Marathi News | mns sandeep deshpande criticized thackeray govt over not permit to people travel in mumbai local | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आमचा सीएम जगात भारी, सर्व लोकांच्या पाठीवर आपण ‘शिव पंख’ लावून द्या”

लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले - Marathi News | MNS MLAs raju patil slams the kdmc commissioner for giving time to meet | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले

आयुक्त हे शिवसेनेच्या नेत्यांनाच भेटत असल्याने या पूढे महापालिकेत येताना दाढी लावून येणार असा टोला आमदार पाटील यांनी लगावत आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला ...

भविष्यात भाजप - मनसे युती होऊ शकते? फक्त सहकाऱ्यांच्या होकाराची प्रतीक्षा... - Marathi News | Can BJP-MNS alliance be formed in future? Just waiting for a colleague to say yes ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात भाजप - मनसे युती होऊ शकते? फक्त सहकाऱ्यांच्या होकाराची प्रतीक्षा...

चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य ...

Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप - Marathi News | Mahad Landslide: 50 to 55 lives would have been saved in Taliye village; Serious allegations of locals in front of MNS leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप

Taliye village Landslide: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच तळीये वासियांच्या भेटीला जाणार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी फोनवरून सांगितले आहे. ...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धनापन दिनी मोफत लसीकरण; मनसे आमदार राजू पाटील यांचा पुढाकार - Marathi News | free vaccination on the occasion of maharashtra navnirman vidyarthi sena vardhapan din | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धनापन दिनी मोफत लसीकरण; मनसे आमदार राजू पाटील यांचा पुढाकार

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

MNS Raju Patil: देशमुख होम्समधील पाण्याची समस्या सोडविणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन - Marathi News | MNS MLA Raju Patil assures that water problem in Deshmukh Homes will be solved | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :MNS Raju Patil: देशमुख होम्समधील पाण्याची समस्या सोडविणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

MNS MLA Raju Patil: कल्याण-कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीत राहणा:यांना नागरीकांना पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे. ...

Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या ७० वर्षाच्या आजीबाई! मनसे आमदारानं केलं कौतुक, म्हणाले... - Marathi News | 70 year old grandmother came forward for flood victims MNS MLA appreciated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या ७० वर्षाच्या आजीबाई! मनसे आमदारानं केलं कौतुक, म्हणाले...

कोकणासह महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. मात्र डोंबिवली मधील ७० वर्षाच्या आजीबाई पुरग्रस्त्यांच्या मदतीसाठी अन्नधान्याचे किट तयार करत असल्याचे डोंबिवली मध्ये समोर आले आहे. ...

ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन - Marathi News | Delete river crossings, otherwise agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन

Gadhinglaj kolhapur: गडहिंग्लज शहरातील आजरा व कडगाव रस्त्यावरील ओढ्यात अतिक्रमणामुळेच ओढ्याचे पाणी नजिकच्या वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे ओढ्यामधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा मनसेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्य ...