महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून फार कमी वेळा मंत्रालयात गेले आहेत. त्यांच्या मंत्रालयात न जाण्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेनेही याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावलाय. ...
भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत 'शिवतीर्थ' या त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली. ...
सत्ताधाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणात रस असल्याने नागरीकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या कल्याण शीळ रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यास वेळ नाही याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. ...