शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार मंगळवार दिनांक २ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात मात्र शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यास अडचण निर्माण होणार आहे. होळी, धुळवड आणि आर्थिक वर्ष समाप्ती अर्थात मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद असणार आहे. ...
कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २४ पर्यंत आहे. त्यानंतर ती हटून कांद्याचे बाजारभाव वधारणार का? अशी अपेक्षा कांदा निर्यातदारांनी केंद्राला दिलेल्या पत्रामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान एनईसीएलने केलेला कांदा घोटाळाही आता समोर येत आहे. ...
"जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव 875 रुपयांनी घसरून 66,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीचा भावही 760 रुपयांनी घसरून 76,990 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. चांदीचा यापर्वीचा दर 77,750 रुपये प्रति किलो होता." ...
राज्यात आज शुक्रवार (दि. २२) रोजी अमरावती, कारंजा, तेल्हारा, उमरखेड - डांकी, सेलू आदी ठिकाणी हरभर्याची सर्वाधिक आवक होती. तर देवळा, पाथरी, शेवगाव भोदेगाव, जळगाव या ठिकाणी सर्वात कमी आवक होती. ...
यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात एकरी तीन ते पाच क्विंटलची घट झाली आहे. त्यामुळे भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी आवकमध्ये झालेली घट पाहता शेतकऱ्यांना भाववाढीचा फारसा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. ...
बाजारात सध्या प्लास्टिक व चायनीज फुलांची मोठी आवक आहे. ही प्लास्टिक चायनीज फुले खूपच आकर्षक असून ती कधीच सुकत नाहीत. ठरावीक दिवसांनी धुतली की पुन्हा नवीन प्रमाणे दिसतात. परिणामी शेतकर्यांच्या फुलांकडे दुर्लक्ष होत आहे. ...