नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे. ...
राहुरी शहरासह तालुक्यात कापसाला क्विंटलला तीन हजारांपासून सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादनातही प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. ...
राज्यात आज रविवारी (दि.०६) रोजी १७५१ क्विंटल उन्हाळ कांद्याची तर लोकल कांद्याची १७०३३ क्विंटल आवक झाली होती. लोकल कांद्याची पुणे (Pune Onion Market) सर्वाधिक १६५९९ क्विंटल तर राहता (Rahta) येथे १०१६ क्विंटल सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक बघावयास मिळाल ...
पारंपरिक शेतीतील अडचणींमुळे आणि शिक्षणात (Education) आलेल्या अपयशामुळे भिका (Bhika Jadhav) यांनी अंडी विक्री (Egg) व्यवसाय सुरू केला. ज्याला पुढे लेयर पोल्ट्रीची (Layer Poultry) जोड दिली, आणि आज ते यातून वार्षिक चांगली आर्थिक प्रगती साधत आहेत. ...
यावर्षी ९० दिवस सोयाबीनची हमीभावाने खरेदी शासन खरेदी होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील १८ केंद्रांवर १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु होत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनची आवक कमी झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून जुन्या सोयाबीनला चमक आली व ४ ...
केशरी-पिवळसर, मातीचा गंध असणाऱ्या वायगाव हळदीला भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाने अखेर भौगोलिक मानांकन (जीआय) दिले. त्यामुळे 'वायगावची हळद' (Waigaon Turmeric) अशी नवी ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. ...
नवरात्रीत महिला उपवास करत असल्याने उपवासासाठी लागणारी केळी, पेरू, चिकू, रताळी मोठी यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, देवीच्या आरतीसाठी व दैनंदिन पूजेसाठी हार, फुले लागत असल्याने झेंडू, गलांडा, मोगरा, चाफ्याच्या फुलांची मोठी विक्री होत आहे. ...