लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान कांदा पट्ट्यातील महत्त्वाचे बाजारकेंद्र असणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे १५ मे रोजी सभा घेणार आहे. त्या सभेची तयारी सुरू आहे. कांद्याच्या भाव कमी असल्याने कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. वेळेवर ...
जत तालुक्याच्या वाट्याला आलेले दुष्काळाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्यावाचून जिथे माणसं तहानली तेथे जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून? अशी स्थिती आहे. पाण्यावाचून दावणीला बांधलेली जनावरे तहानलेली आहेत. ...
सध्या विविध बाजारसमित्यांमध्ये तुरीला सरासरी ८ ते ११ हजारांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही तूर साठवून ठेवलेली आहे. तर काही शेतकरी येणाऱ्या हंगामासाठी तुरीच्या लागवडीचा विचार करत आहेत. मात्र त्यांना भविष्यात तुरीचे बाजारभाव कसे ...