राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. देशभरात पाणीटंचाईचे सावट ... ...
जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा हे गुण अंगी असतील शेतीव्यवसायातून देखील लाखोंचे उत्पन्न मिळता येऊ शकते. याबाबत करंजखेड येथील कौतिकराव जाधव या शेतकऱ्याचे जिवंत उदाहरण आहे. ...
पीकविमा कंपनीने नवीनच फंडा वापरून सामूहिक क्षेत्राच्या संमतीचे कारण पुढे करत प्रमुख पिकांचे पीकविमा प्रस्ताव नामंजूर केले आहेत. यामुळे शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे. ...
निःस्वार्थ भावनेने प्राणी सेवा करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने प्राण्यांसाठी चालता फिरता मोफत दवाखाना सुरू करून अपघातग्रस्त व आजाराने ग्रासलेल्या हजारो जनावरांना जीवदान दिले आहे. गाय, म्हैस, बैल, कुत्रे, मुंगूस, घोडा यासह विविध जनावरांना त्यांनी जी ...
दुष्काळात पाण्याअभावी शेतातील मोसंबीची बाग जळून नष्ट झाली. अशा स्थितीत हार न मारता शेतकरी दाम्पत्याने सहा एकरात डाळींबाची बाग फुलवली. विशेषतः उत्पादित माल सलग तीन वर्षे युरोपाच्या बाजारपेठेत विक्री करून नफाही मिळवला आहे. भगवान अवघड यांची ही डाळिंब यश ...
शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोने घरातच काळवंडत आहे. सध्या ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. परिणामी, या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने अस्मानी बरोबर सुलतानी संकटा ...