सिन्नर : शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी ३३ केव्हीए क्षमतेच्या दोन वीज उपकेंद्रांची निर्मिती केली जात असून, त्याची कामे प्रगतीवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर, उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच खंडित वीजपुरवठ्यापा ...
हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. ...
आकोड्यांच्या विद्युत भारामुळे रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे रोहित्रावरील आकोडे काढल्यावरच दुरूस्तीची कामे होतील असा पवित्रा महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संत ...
वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ...
विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे. ...
महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे ...
महावितरणतर्फे आता सर्व कंत्राटदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी केंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन अदा करण्यात येणार आहे, असे करणारी महावितरण भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे. ...