२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Vidhan Parishad Election 2022: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात भाजपानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे. ...