२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंच समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
सिंघवी यांनी दोन वेळा युक्तीवाद केला. पहिल्यांदा जवळपास ६८ मिनिटे व दुसऱ्यांदा पुन्हा अर्धा तास प्रतियुक्तीवाद करून त्यांनी राज्यपालांच्या एकूणच हेतूवर संशय उपस्थित केला. ...
Uddhav Thackeray: गेल्या दीड-दोन वर्षांपासून विधान परिषद उमेदवारांची जी यादी दिली ती मंजूर करावी, राज्यपालांबद्दलचा आदर वाढेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...