देशातील शेतकऱ्यांवर सध्या सुमारे ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे. मात्र, ही कर्जमाफी देण्याबाबत केंद्र सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
विदर्भाच्या विकासाला आता बुलेट गती मिळणार! नागपुरात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्राचे पाऊल पडले असून, नामवंत कंपन्यांनी गुंतवणुकीचा महापूर आणला आहे. ...
Yavatmal : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन तांत्रिक निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी खीळ बसली आहे. ...
Nagpur : भारत- अमेरिका 'ट्रेड डील'मुळे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधीच कापसाची आयात सातत्याने वाढत असून, निर्यात घटत चालली आहे. ...