शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

मुंबई : टीका करण्यापेक्षा कायदेशीर त्रुटी दाखवा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पलटवार

महाराष्ट्र : ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट

महाराष्ट्र : शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली

महाराष्ट्र : ठाकरे-कायदेपंडितांत उद्या नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा; संजय राऊतांनी सांगितली वेळ...

महाराष्ट्र : अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी

महाराष्ट्र : 'ज्यांना कायदा समजत नाही, ते काहीही बोलतात'; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

महाराष्ट्र : सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंना अवैध ठरविलेले, नार्वेकरांनी...; उज्ज्वल निकमांनी ठाकरेंना लढण्याचा मार्ग दाखविला

मुंबई : शिवसेना शिंदेंचीच...राहुल नार्वेकरांच्या महानिकालावर उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?, पाहा

महाराष्ट्र : संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

महाराष्ट्र : ठाकरे गटाला पहिला झटका! शिवसेनेची १९९९ चीच घटना खरी; नार्वेकरांनी सांगितले कारण