दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला ...
दुष्काळात होरपळणा-या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा होती पण सरकारने अर्थसंकल्पातून दुष्काळी जनतेच्या तोंडावर मोठमोठे आकडे फेकून दिशाभूल केली आहे. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर सुरू करण्यात आली आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोमवारपासून नामवंत कंपन्या, व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने २००हून अधिक सामंजस्य करार होणार आहेत. एकाच वेळी इतके करार होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ...
राज्यातील कोतवालांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा, चतुर्थश्रेणी सरळसेवेच्या पदांमध्ये शिपाई म्हणून त्यांचा कोटा वाढविण्याचा आणि त्यांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना, अटल निवृत्तीवेतन योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा ला ...