लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा अडसर! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Patriotic obstacle to BJP-Shiv Sena alliance announcement! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा अडसर!

घटस्थापनेपर्यंत चालणार चर्चांचे गुऱ्हाळ; त्यानंतर साधला जाईल मुहूर्त ...

राजकीय फ्लेक्स, बॅनर हटविण्यास जोरात प्रारंभ - Marathi News | Political flakes, loud banners to delete banners | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकीय फ्लेक्स, बॅनर हटविण्यास जोरात प्रारंभ

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारपासून जाहीर होताच महापलिका आयुक्त संजयकुमार निपाणे यांनी बाजार परवाना विभागाला राजकीय चमकोगिरीला आळा बसवून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार शनिवारी दुपारपासूनच बाजार परवाना विभागाने पोलीस ...

निवडणुकीदरम्यान सहा ठिकाणी राहणार तपासणी नाके - Marathi News | During the elections, six checkpoints will be closed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवडणुकीदरम्यान सहा ठिकाणी राहणार तपासणी नाके

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ८५ हजार ७०७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४५ हजार ७४६ पुरूष तर १ लाख ३९ हजार ९६१ स्त्री मतदार आहेत. १८ ते २१ वयोगटातील ८ हजार २२३ मतदार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज हटविण्यास सुरूवात झाल ...

यंदा होणार ‘इको फ्रेण्डली’ निवडणूक - Marathi News | Eco-Friendly Elections to be held this year | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदा होणार ‘इको फ्रेण्डली’ निवडणूक

‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या अ‍ॅपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अ‍ॅपची विशिष्टे म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरवा म्हणून थेट ...

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - Marathi News | Adherence to the Model Code of Conduct | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ त ...

तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार - Marathi News | The MLA of Tumsar constituency will decide three lakh voters | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार

पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभ ...

आचार संहितेची अंमलबजावणी करा - Marathi News | Implement the Code of Conduct | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आचार संहितेची अंमलबजावणी करा

डॉ. बलकवडे यांनी, भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचनांची माहिती देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नसल्याचे सांगितले. ...

महिलांच्या हाती उमेदवारांच्या नशिबाची चावी - Marathi News | The key to the luck of the candidates in the hands of women | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांच्या हाती उमेदवारांच्या नशिबाची चावी

निवडणूक म्हटली की, एक मतावर जय व पराजय अवलंबून असतो व असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उमेदवारांना आहे त्या मतदाराला आपल्याकडे वळविण्याची कसोटीच निवडणुकीत असते. म्हणूनच उमेदवारांकडून साम, दाम, दंड व भेद या शस्त्रांचा वापर करून कशाही प्रकारे विजयाची माळ ...